गुळ उत्पादनातील त्रृटीवर उपाय सांगणारे पुस्तक

कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळघरे आहेत. साखर कारखान्याला ऊस उत्पादन करणे आणि खास गूळासाठी ऊसाचे उत्पादन करणे यामध्ये खूप अंतर आहे. या उत्पादनातील बारकावे विचारात घेऊन प्रा. अरूण मराठे यांनी हे पुस्तक लिहीले आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे बदलत्या काळात साखर कारखान्यांनी गुळाचे महत्त्व कमी केले आहे. पण आहारातील गुळाचे महत्त्व आजही … Continue reading गुळ उत्पादनातील त्रृटीवर उपाय सांगणारे पुस्तक