सृष्टीसौंदर्यातून साकारलेल्या भावनात्मक बालकथा

निसर्ग, पर्यावरण आणि प्राणी यांचे माणसांच्या सुंदर विचारातून संवर्धन झाले पाहिजे. जल, प्राणी, वृक्ष संवर्धन हाच संजय ऐलवाडच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. माणसांच्या मनोविकृतीला कुठेतरी थांबवता आले पाहिजे. हा प्रामाणिक प्रयत्न संजयच्या एकंदरीत साहित्यात आलेला दिसतो. प्रा.रामदास केदार उदगीर भाषा ही प्रत्येकालाच अवगत असते. मात्र अवगत करण्याची प्रक्रिया ही वेगवेगळी असते. … Continue reading सृष्टीसौंदर्यातून साकारलेल्या भावनात्मक बालकथा