ग्रामीण जीवनातील ताणतणाव उलगडणारा कथासंग्रह : हेळसांड
अनंता सूर यांच्या ‘हेळसांड’ या कथासंग्रहाचे आणखी एक वैशिष्टय असे की लेखक केवळ स्व – समाजावर व सवर्णावरच लेखनभार टाकत नाही तर गावातील दलित समाज आणि गावाबाहेर पालात राहणारा पारधी समाज यांच्या विषयीसुद्धा अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार आणि निरीक्षण करून लेखन करताना दिसून येतो. आणि ही सहसंवेदनाच मला फार महत्त्वाची वाटते. … Continue reading ग्रामीण जीवनातील ताणतणाव उलगडणारा कथासंग्रह : हेळसांड
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed