शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमुख कारण कोणते?
आत्महत्त्या म्हणणे चूक आहे. मरणारे सगळे शेतकरी सरकारच्या धोरणाचे बळी आहेत. या आत्महत्त्या नसून खून आहेत व त्याला थेट सरकार जबाबदार आहे. सगळ्याच राजकिय पक्षांची सरकारे जबाबदार आहेत. शेतकरीविरोधी कायद्यांच्या बेड्यात जखडल्या गेल्यामुळे त्यांनी मरण पत्करले आहे. हे वास्तव समजावून घेतले तरच शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचा तिढा सुटू शकेल. अमर हबीब, अंबाजोगाई … Continue reading शेतकऱ्यांच्या आत्महत्त्यांचे प्रमुख कारण कोणते?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed