भरडधान्य महत्त्व, उत्पादनातील अडचणी, प्रक्रिया आणि वाव…

“युक्त आहार विहारस्य….” असा सल्ला भगवतगीतेत श्रीकृष्णांनी दिला आहे, त्यानुसार आहार योग्य असल्यास आणि विहार योग्य असल्यास येणारे रोग निश्चित कमी होऊ शकतात हे लक्षात घेतले पाहिजे. सचिन आत्माराम होळकर,कृषीतज्ञ साहित्यिक लेखक, मोबाईल – ९८२३५९७९६० भरड धान्यांचे महत्त्व:- विज्ञानाने खूप प्रगती केली विविध यंत्रणा आणि तंत्रज्ञान विकसित केले मात्र हे … Continue reading भरडधान्य महत्त्व, उत्पादनातील अडचणी, प्रक्रिया आणि वाव…