ज्ञानेश्वरीच्या ज्ञानातून मराठी भाषेचे संवर्धन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने मराठी भाषेला अमरत्व दिले आहे. या प्रांतात त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला आहे. ही परंपराही अखंड सुरू आहे. यावर साहित्य निर्मितीही होत आहे आणि यापुढेही साहित्य निर्मिती होत राहील. त्यामुळे मराठी लुप्त पावण्याची भीती बाळगणे व्यर्थ आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 मऱ्हाठियेचां … Continue reading ज्ञानेश्वरीच्या ज्ञानातून मराठी भाषेचे संवर्धन