मनात नैराश्य असेल तर तिथेही एक आशेचा दिवा आपणच लावायचा. प्रयत्न आणि इच्छाशक्ती असायला हवी. मग यशाचा दिवा पण उजळतोच आपल्या आसपास असणार्या लोकांना आपण आनंद दिला तर आपला आनंद सुध्दा द्विगुणित होतो. सौ. सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी दिवाळी उत्सव दिव्यांचा.. दिव्याच्या प्रकाशाचा.. प्रकाशातील तेजाचा.. तेजातील जिवाचा आणि जिवाजीवांच्या विश्वासाचा.. … Continue reading उजळता एक पणती…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed