हरीत क्रांतीचे जनक : स्वामीनाथन !

विद्यार्थी दशेमध्ये पाहिलेल्या दुष्काळाने स्वामीनाथन यांना भूकबळीच्या समस्येतून देशाला बाहेर काढण्याचे स्वप्न दिले. त्यासाठी सहज प्राप्त झालेली मोठी मानसन्मानाची प्रशासनातील नोकरी सोडली. त्यांनी संपूर्ण आयुष्य कृषी संशोधनासाठी दिले. अन्नधान्याचे उत्पादन इतके वाढवले की दोन वर्ष अन्नधान्याचे उत्पादन नाही झाले तरी, कोणी उपाशी राहणार नाही, इतकी कृषी क्षेत्रात प्रगती घडवून आणली. … Continue reading हरीत क्रांतीचे जनक : स्वामीनाथन !