कोल्हापुरातील रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना

इंग्रजी राज्य आल्यानंतर किल्ले पुरंदरवर गोऱ्या शत्रूला पहिलं सशस्त्र आव्हान दिलं, ते उमाजी नाईक – खोमणे या रामोशी मर्दानं. इंग्रजांनी त्याचा पराभव करून त्याला फाशी दिली. कॅ. मॅकिन्टॉशनं त्याचं चरित्र लिहिलं. इ. स. १८४४मध्ये असाच इतिहास पन्हाळ्यावर घडला. कोळी बांधवांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला आणि स्वराज्यासाठी इंग्रजांचे तोफगोळे झेलत झेलत … Continue reading कोल्हापुरातील रांगड्या दुर्गवैभवाचा खजिना