आध्यात्मिक अनुभवाच्या दिशेने विचार कसा करायचा ?

तैसें मनपण मुदल जाये । मग अहंभावादिक कें आहे ।म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ।। १५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें मनाचें मनपण मुळीच नाहीसें झाल्यावर, मग मी देह वैगरे अहंकारादि विकार कोठें राहिलें ? म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतांनाच ब्रह्म बनतो. 🌿 शब्दश: … Continue reading आध्यात्मिक अनुभवाच्या दिशेने विचार कसा करायचा ?