अमरत्त्वाचे भारतीय तत्त्वज्ञान संवर्धन करणे गरजेचे

भारतीयांचे हे अमरत्त्वाचे तत्त्वज्ञान मात्र परकीय घेऊन जाऊ शकले नाहीत. हे तत्त्वज्ञान घेण्यासाठी त्यांना येथे यावे लागेल. हे तत्त्वज्ञान जबरदस्ती करून काढून घेता येत नाही. तर ते स्वतः साधनेने आत्मसात करावे लागते. जगाच्या सुख-शांतीसाठी भारतीयांनी हे तत्त्वज्ञान सर्वांसाठी खुले केले आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 येणें फलत्यागें सांडें … Continue reading अमरत्त्वाचे भारतीय तत्त्वज्ञान संवर्धन करणे गरजेचे