माणुसकीच्या अस्ताचे शल्य अन् समाजातील वास्तवता…

माणूसकी जेंव्हा गेलेली असते, भाऊच भावाचा जीव घेतो, आईवडील जेंव्हा वृद्धाश्रमात जातात, हुंड्यासाठी मुली मरतात, स्त्रीभ्रूण हत्या होते, बलात्कार, लुटालूट, शेतकरी आत्महत्या करायला लागतो, डोनेशनमुळे नोकरी जाते, पांढऱ्या कपड्यात वावरणारी ही भुजगावणे जेंव्हा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कतात. तेंव्हा तिथे माझ्या कवितेचा जन्म होतो असे कवी म्हणतो. प्रा. रामदास … Continue reading माणुसकीच्या अस्ताचे शल्य अन् समाजातील वास्तवता…