अप्रस्थापित लोकांमुळेच भाषा जिवंत – कवी अजय कांडर
मराठी भाषा दिनी कणकवली कॉलेजमध्ये ‘मराठी भाषा आणि आपण’ विषयावर व्याख्यान कणकवली – प्रस्थापित लोकांचे जगणे जसे चकचकीत होत जाते तसे आपली भाषाही ते तोलून मापून बोलतात. त्यामुळे प्रस्थापित लोकांपेक्षा अप्रस्थापित लोकच भाषा जिवंत ठेवतात. कष्टकरी, कामगार, गांव गुंड असे लोकही नव्या शब्दांची निर्मिती करत असतात. जो पर्यंत खेड्यापाड्यातील अगळ … Continue reading अप्रस्थापित लोकांमुळेच भाषा जिवंत – कवी अजय कांडर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed