आंब्यासोबत राजेशाही बालपण

पृथ्वीतलावरील मानवी राजा जसे प्रजेला अनेक सोयी सुविधा देऊन त्याचे जीवनमान सुधारतो ,अगदी तसेच आंबा सुद्धा प्रत्येकाच्या मुखात गोडी, माधुर्य निर्माण करतो आणि त्यांचे सुख समाधान वाढवितो आणि प्रत्येकाच्या जीवनात राजसुख वृध्दींगत करतो तसेच प्रत्येकाचे जीवन राजेशाही बनवतो म्हणूनच आंब्याला फळांचा राजा हेच नाव सार्थ आहे. महादेव पंडीत महादेव पंडीत … Continue reading आंब्यासोबत राजेशाही बालपण