इंग्रजांमुळे नाही तर नानांमुळे भारतात रेल्वे आली..

सगळेजण इंग्रजांना भारतात रेल्वे सुरु करण्याच क्रेडीट देतात पण नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या योगदानाविषयी, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल बऱ्याच जणांना ठाऊक नव्हते. सुवर्णा नाईक- निंबाळकर मुंबईने ज्यांना श्रीमंत केले अशी खूप लोकं आपल्याला दिसतील, पण आपल्या कर्तृत्त्वाने आणि दातृत्वाने ज्यांनी मुंबईला श्रीमंत केले असे अगदी हातावर मोजण्या ईतपतच सापडतील. नानांनी उभारलेल्या … Continue reading इंग्रजांमुळे नाही तर नानांमुळे भारतात रेल्वे आली..