नदी संवर्धन करताना याचाही व्हावा विचार…

नदी, नाले, पाणथळ जागांच्या संवर्धनाचा विचार करताना शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब होणे गरजेचे आहे. केवळ गाळ उपसा करून नदी वाचवणे शक्य नाही. यासाठी योग्य अभ्यास हा गरजेचे आहे. लोकसहभागातून कामे करताना पर्यावरणाचाही विचार यामध्ये व्हायला हवा. ही कामे शास्त्रोक्त पद्धतीने झाली तरच समस्या सुटणार आहे. अन्यथा यातून पर्यावरणाच्या ऱ्हासासह इतर अनेक … Continue reading नदी संवर्धन करताना याचाही व्हावा विचार…