शुद्धी करणाऱ्या निवळीच्या संवर्धनाची गरज
पूर्वीच्याकाळी निवळीच्या बियांचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी केला जात होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात निवळीची गरज आता उरली नाही. त्यामुळे निवळीचे महत्त्व कमी झाले. साहजिकच निवळीची झाडेही हळूहळू नष्ट झाली. एखाद्या गोष्टीचे महत्त्व कमी झाले की त्याबरोबर त्या गोष्टींशी संबंधीत वस्तूही नष्ट होतात तसे निवळीचे झाले आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल … Continue reading शुद्धी करणाऱ्या निवळीच्या संवर्धनाची गरज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed