चिपळूण तालुक्यातील शिरवली येथे आयोजित नांगरणी महोत्सवामध्ये कोकणातील सुमारे 90 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. यांत्रिकीकरणाच्या युगात बैलजोड्यांचे महत्त्व काही कमी झालेले नाही हे यावरून अधोरेखीत होते. कोकणात आजही बैलजोडी टिकूण आहे हेच यातून स्पष्ट होते. व्हिडिओ संकलन – मल्हार इंदूलकर Discover more from इये मराठीचिये नगरी Subscribe to get the … Continue reading नांगरणी महोत्सव…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed