आत्महत्येपेक्षा कधीही वीरमरण श्रेष्ठ

नैसर्गिक आपत्तीतून, सावकारी पाशातून या आत्महत्या होत आहेत. शोषणामुळेच शेतकरी आत्महत्या करतो आहे. मानवतेच्या धर्माचा प्रसार झाला तर हे शोषण निश्‍चितच थांबेल. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 येर काह्यां मोलें वेंचूनि । विष पियावें घेऊनि ।आत्महत्येसि निमोनि । जायिजे जेणें ।। 947 ।। अध्याय 18 वा ओवीचा अर्थ – … Continue reading आत्महत्येपेक्षा कधीही वीरमरण श्रेष्ठ