कवयित्री प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या काव्यभाषा साधी वाटत असली तरी प्रकृतीने ती प्रगल्भ आणि भावसमृध्द आहे. त्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांचे दुःख, नीतिमूल्यांचा मांडलेला बाजार, समाजाची संवेदनशून्यता, वाढता स्वार्थभाव दिसून येतो, पण हे विषम दिवस लवकरच संपतील, असा आशावाद बाळगणारे विचार त्यांच्या कवितेतून जागोजागी प्रकट होतात. ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर गडचिरोली मुल (जि. … Continue reading मनाच्या आंदोलनाचे अनोखे दर्शन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed