सातारा मराठी साहित्य संमेलनाकडून अपेक्षा

छत्रपतींच्या भाषा धोरणावर सातारा येथील मराठी साहित्य संमेलनात चर्चा व्हायलाच हवी साहित्य संमेलने ही केवळ साहित्यिक मेजवानी नव्हेत. ती एका समाजाच्या सामूहिक चेतनेचे आरसे असतात. त्यातून काळाचा चेहरा उमटतो, संस्कृतीचा स्वर घुमतो आणि पुढील पिढ्यांसाठी दिशा ठरते. आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात भरत आहे, आणि साताऱ्याच्या पवित्र भूमीत … Continue reading सातारा मराठी साहित्य संमेलनाकडून अपेक्षा