शिवरायांच्या स्वराज्याची गौरवगाधा !

प्रजा सुखी तर राजा सुखी’ या सूत्रानुसार शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राजव्यवस्था निर्माण केल्याचे दिसते. हिंदवी स्वराज्यात काटेकोर जलव्यवस्थापण, शेतसारा माफी, सवलती समृद्ध कृषी व्यवस्थापनातून रयतेचे सर्वाधिक कल्याण साध्यण्याबरोबरच लोककल्याणाची हमी दिली. काळ्या आईची सेवा करणार्‍या शेतकर्‍याना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबून शेती व पूरक व्यवसायांना बाजारपेठा उभारून शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष … Continue reading शिवरायांच्या स्वराज्याची गौरवगाधा !