ज्ञानी करणाऱ्या अक्षराचे सामर्थ्य…

काळानुसार झालेला शिक्षणपद्धतीमधील बदल हा विचारात घ्यायला हवा. अध्यात्मिक शिक्षणपद्धतीत शिष्याला घडविण्याचा, ज्ञानी करण्याचा, आत्मज्ञानी करण्याचा उद्देश असतो. एका अक्षरामध्ये इतके सामर्थ्य आहे. हे अक्षरच आपले जीवन आहे. आपले त्या अक्षराकडे लक्ष असो नसो. मात्र ते अक्षर नित्य आपल्यात आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406 तया अक्षराआंतील भावो । … Continue reading ज्ञानी करणाऱ्या अक्षराचे सामर्थ्य…