आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळण्याची गरज
ज्या देशात महात्मा गांधी यांनी ‘कोणते पीक घ्यायचे हे ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांचा आहे’ यासाठी शंभर वर्षांपूर्वी चम्पारण येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले, त्या राष्ट्रपित्याच्या देशात आजही बियाणे आवश्यक वस्तूंच्या यादीत असावे, या परते दुर्दैव कोणते? शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी विस्तृत मांडणी केली आहे व त्यांनी त्यासाठी … Continue reading आवश्यक वस्तू कायद्यातून शेतीमाल वगळण्याची गरज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed