पृथ्वीवर असा आघात होऊ नये यासाठी एक उठाठेव

माणूस मरणाला घाबरतो, हेच खरं. ‘जन्म मिळाला, म्हणजे मरण निश्चित’, हे माहीत असूनही केवळ अवकाशातील अपघातात मरण येऊ नये, म्हणून ही आणखी एक उठाठेव केली आहे. डॉ. व्ही. एन. शिंदे मानवाने जंगले नष्ट करून वन्यप्राण्यांचे जगणे अवघड केले. झाडांना तोडून पक्ष्यांना बेघर करत, स्वत:ची घरे बनवली. शहरे निर्माण केली, कारखाने … Continue reading पृथ्वीवर असा आघात होऊ नये यासाठी एक उठाठेव