भारतातील सेंद्रिय शेतीचा आढावा
शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे. २०३० नंतर त्याचे खुले स्वरुप पाहायला मिळेल. त्यासाठी नवा पिढीतील शेतकरी निर्माण करणे आवश्यक आहे. त्याला शेतकरी न म्हणता अॅग्रोप्रिन्युअर म्हणणे उचित ठरणार आहे. जगभरात सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढत आहे. गेल्या काही वर्षात रासायनिक खते अन् किटनाशकांच्या अतीवापरामुळे त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात समोर … Continue reading भारतातील सेंद्रिय शेतीचा आढावा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed