काँग्रेसनं दखल घ्यावी अशा काही अस्वस्थ नोंदी….

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा धक्कादायक पराभव झाला. कॉंग्रेसची अशी अवस्था का झाली ? यावर चिंतन करण्याची खरोखरच गरज आहे. काही तज्ज्ञ आता यावर व्यक्त होत आहेत. कॉंग्रेसने काय करायला हवे यावर सुद्धा अनेकजण व्यक्त होत आहेत. याच संदर्भात विश्वंभर चौधरी यांनी कॉंग्रेसनं दखल घ्यावी अशा काही अस्वस्थ नोंदी मांडल्या … Continue reading काँग्रेसनं दखल घ्यावी अशा काही अस्वस्थ नोंदी….