जलसंवर्धन चळवळीतून पाणी प्रश्नावर तोडगा

महाराष्ट्रातील पाणी प्रश्न व उपाययोजना जलसंवर्धन : काळाची गरज पाण्याचा अभाव हाच अनेक अडचणीचा प्रारंभ आहे. नव्या तलाव व धरणांसाठी जागा त्याचा खर्च – अडथळे पार करण्यापेक्षा आहेत त्या जलसाठयांची क्षमता वाढवणे हे तुलनेने कमी त्रासाचे व कमी खर्चाचे आहे. शेतकऱ्यांमध्ये पिकांबाबत तसेच शहरी लोकांमध्ये पाणी बचती बाबत जाणीव जागृती … Continue reading जलसंवर्धन चळवळीतून पाणी प्रश्नावर तोडगा