August 2025

तानाजी धरणे लिखित ‘हेलपाटा’ ही कादंबरी ग्रामीण मुलाच्या संघर्षमय प्रवासाची प्रेरणादायी कथा आहे. दारिद्र्य, हालअपेष्टा, शिक्षण व यशाचा प्रवास यात प्रभावीपणे उभा राहतो.
मुक्त संवाद

हेलपाटा : एक प्रेरणादायी प्रवास

सत्तरऐशीच्या दशकात जन्मलेल्या ग्रामीण भागातील बहुतांश पिढीने कमालीचे दारिद्र्य आणि अभावग्रस्तता अनुभवलेली आहे. परिस्थितीचे बेसुमार चटके सोसलेले आहेत. त्यात त्यांचं […]

कृषी पद्धतींचा कुंभी नदी खोऱ्यातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम, प्रदूषण, आरोग्य जोखीम व शाश्वत उपाययोजना यांचा अभ्यास.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास, संशोधन आणि तंत्रज्ञान

कृषी पद्धतींचा पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम : कुंभी नदी खोऱ्याचा भौगोलिक अभ्यास

स्नेहल महादेव करपे यांनी कृषी पद्धतींचा पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम : कुंभी नदी खोऱ्याचा भौगोलिक अभ्यास या विषयावर शिवाजी विद्यापीठातून

केंद्र सरकारने गव्हाच्या साठवणूक मर्यादा ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवल्या. साठेबाजी आणि सट्टेबाजी रोखण्यासाठी हा आदेश सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

केंद्र सरकारकडून गव्हाच्या साठवणूक मर्यादेत सुधारणा

केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत गव्हाच्या साठवणूक मर्यादेत केली सुधारणा नवी दिल्‍ली – एकूण अन्न सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठी तसेच

कोल्हापूरातल्या गणेशोत्सवात कृष्णरुपातील गणेशमूर्तीचे विशेष आकर्षण. कुंभारवाडा येथून गणेशभक्त कुटुंब आपला खास गणपती घरी नेताना.
चलचित्र, फोटो फिचर

कृष्णरुपातील गणेश…

कोल्हापूर – यंदाच्या गणेशोत्सवात विविध रुपातील गणेशाचे विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे. घरगुती गणपतीमध्ये याची क्रेझ पाहायला मिळत आहे. कुंभारवाडा

प्रशांत आंबी यांचे आत्मकथन बोद हे भंगार वेचकाच्या संघर्षमय जीवनाचे सत्यकथन आहे. गरिबी, अपमान, स्वप्न आणि शिक्षणासाठीची झुंज मन हेलावून टाकते.
मुक्त संवाद

अरे बापरे ! हे कधी आपल्या लक्षातच आले नाही…

बोद – प्रशांत आंबी इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार घेण्यासाठी गेले असतानाचा एक अनुभव मनावर कायमचा कोरला गेला आहे. ज्यांना

गणपतीला अर्पण केल्या जाणाऱ्या २१ पत्रींचे धार्मिक व औषधी महत्त्व जाणून घ्या. ही परंपरा निसर्गाशी आपले नाते दृढ करणारी व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी आहे.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गणपती आणि २१ पत्री : निसर्गाशी नाते जपणारी परंपरा

भारतीय संस्कृती ही निसर्गाशी एकरूप झालेली आहे. आपल्या देवदेवतांच्या उपासना, व्रत-उपवास, उत्सव या सर्वांमध्ये निसर्गाला केंद्रस्थानी स्थान दिलेले दिसते. विशेषतः

श्री ज्ञानेश्वरीतील गणेश दर्शन हा केवळ स्तोत्र नसून आत्मज्ञानाचा मार्ग आहे. ओंकारस्वरूप गणेशाचे तात्त्विक व आध्यात्मिक दर्शन संत ज्ञानेश्वरांनी सुंदर उलगडले आहे.
विश्वाचे आर्त

श्री ज्ञानेश्वरीतील गणेश दर्शन

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ म्हणजे केवळ एक धार्मिक पोथी नाही, तर तो मराठी भाषेचा आणि तत्त्वज्ञानाचा एक अनमोल ठेवा आहे. या

ज्ञानेश्वरीत वर्णन केल्याप्रमाणे ‘समदृष्टी’ ही आत्मशोधाची अंतिम अवस्था आहे. सुख-दुःख, जय-पराजय यापलीकडे नेणारी समता हीच खरी मुक्ती आहे.
विश्वाचे आर्त

समदृष्टी हा आत्मशोधाचा अंतिम टप्पा

हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ।। ४१० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा

डॉ. भरत बलवल्ली यांना गांधर्व महाविद्यालयाच्या १२५ वर्षपूर्तीनिमित्त ‘संगीत महामहोपाध्याय’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान. भारतीय शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाचा गौरव.
मनोरंजन

संगीतातील सर्वोच्च सन्मान ‘संगीत महामहोपाध्याय’ डॉ. भरत बलवल्ली यांना प्रदान !

डॉ. भरत बलवल्ली हे केवळ गायक नाहीत; ते एका संगीतिक – आध्यात्मिक चळवळीचे प्रवर्तक आहेत. त्यांच्या गायकीत भारतीय रागांची अध्यात्मिक

Union Minister Nitin Gadkari addressing the Indian Institute of Foundrymen event in Nagpur, urging the foundry industry to adopt green hydrogen for sustainable growth.
काय चाललयं अवतीभवती

फाउंड्री उद्योगाला अग्रगण्य स्थान मिळण्यासाठी ग्रीन हायड्रोजनचा वापर करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

ऑटोमोबाईल उद्योगात जसे पर्यावरण पूरक ग्रीन हायड्रोजन, जैवइंधन सीएनजी यांचा वापर होतो. त्याच धर्तीवर फाउंड्री उद्योगाने जर ग्रीन हायड्रोजनचा वापर