March 19, 2024
Home » शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Category : शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतीतील होऊ घातलेले आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण संवर्धनासाठीच्या चळवळी, ग्रामीण विकासाच्या दिशा, शेती विकास, विषमुक्त शेती, असे विविध विषय…

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

१९ मार्च रोजी शेतकरी का करतात उपवास ?

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याकडे गांभिर्याने पाहाणे गरजेचे आहे. आजही शेतकरी आंदोलने होत आहेत. हमीभावाचा प्रश्न असेल किंवा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अवकाळीची व्याप्ती ८ जिल्ह्यात, गारपीटीचीही शक्यता

‘अवकाळीची व्याप्ती ८ जिल्ह्यात, गारपीटीचीही शक्यता ‘ माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ शनिवार (ता.१६) ते बुधवार (ता.२०) पर्यंतच्या पाच दिवसात विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर...
फोटो फिचर

कांदा काढणी व काढणी पश्चात नियोजन

कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे यांच्या सौजन्याने… कांदा काढणी व काढणी पश्चात नियोजन पुर्नलागवडीच्या साधारणता १०० ते १२० दिवसांमध्ये कांदा पीक काढणी करिता तयार...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाशिवरात्री पर्यंतही महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता

           ‘ थंडी टिकूनच आहे ‘ विदर्भ वगळता महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण निवळले असुन पावसाची वा गारपीटीची शक्यता नाही. विदर्भात अजुन तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अवकाळीचे वातावरण अजूनही टिकूनच

अवकाळीचे वातावरण अजूनही टिकूनच – माणिकराव खुळे      गेल्या दोन दिवसात खान्देश, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट, गारा, वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विदर्भात पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता

सध्या महाराष्ट्रात थंडीचा कालावधी दिवसागणिक वाढत आहे. दिवसा उष्णता तर रात्री आणि पहाटे चांगलीच थंडी जाणवत आहे. किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सध्य:काळातील...
काय चाललयं अवतीभवती

पश्चिम घाटातील 30,000 हून अधिक जीवजंतूंचे भारतीय प्राणी सर्वेक्षणमार्फत दस्तऐवजीकरण

पुणे – भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्राने देशातील पश्चिम घाटात आढळून आलेल्या सुमारे 30,000...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

असा साठवा अन् टिकवून ठेवा चारा

उन्हाळा आला की हिरव्या चाऱ्याची टंचाई भासू लागते. यासाठी हिरवा चारा जास्तीत जास्त कसा साठविता येऊ शकतो याबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. खरीप आणि रब्बी...
काय चाललयं अवतीभवती

२१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान पुन्हा थंडीची शक्यता

मंगळवार (१३ फेब्रुवारी) पासून महाराष्ट्रातून कायमची थंडी गायब होण्याची शक्यता असतांना, सरासरीपेक्षा काहीशी अधिक तापमानाची आणि भले अल्पसी व चढ-उतारासहित का होईना, पण, शेतपिके व...
काय चाललयं अवतीभवती

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताची कृषी निर्यात 53.1 अब्ज डॉलर्स

आर्थिक वर्ष 1987-88 मधील 0.6 अब्ज डॉलर्सच्या मर्यादित कृषी निर्यातीपासून मोठी उसळी घेत अपेडाची आर्थिक वर्ष 2022-23 मधील कृषी निर्यात 26.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली अपेडा...