भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याकडे गांभिर्याने पाहाणे गरजेचे आहे. आजही शेतकरी आंदोलने होत आहेत. हमीभावाचा प्रश्न असेल किंवा...
कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे यांच्या सौजन्याने… कांदा काढणी व काढणी पश्चात नियोजन पुर्नलागवडीच्या साधारणता १०० ते १२० दिवसांमध्ये कांदा पीक काढणी करिता तयार...
सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे तसे विविध पक्षांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. इकडे #रंकाळा तलावात पक्ष्यांचे थवे…येथील निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलवत आहेत. #कोल्हापूर #इयेमराठीचियेनगरी #kolhapurcity #rankalalake...
दापोली तालुक्यातील उटंबर-केळशी येथील हजरत पीर याकुतबाबा ट्रस्टच्यावतीने याकुतबाबा यांचा 344 वा वार्षिक उरूस १७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज याकुतबाबा यांना...
हुबळी ते मुंबई विमान प्रवासात महेश पाटील बेनाडीकर यांना शिव छत्रपतींच्या रायगडाचे दर्शन योगायोगाने घडले. ही तर श्रींची कृपा…मोबाईलने काढलेल्या छायाचित्रावर रायगड किल्ल्यावरची ठिकाणे दाखवणारा...
व्हिएतनामी हे युद्ध लढले आणि शेवटी त्यांनी बांधलेल्या क्यू-ची बोगद्यांमुळेच जिंकले.. हे स्थापत्यकलेचे अनोखे उदाहरण आहे.. हे बोगदे भूगर्भात सुमारे 30 फूट खोल आणि सुमारे...
जागतिक पाणथळ दिन 2024 च्या पूर्वसंध्येला , केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारताने आणखी पाच पाणथळ...