तंत्रज्ञानाचा वापर मानवाने केला पाहिजे, तो अत्यावश्यकही आहे. मात्र आता हे तंत्रज्ञानावरील असणारे मानवाचे अवलंबत्व टोकाला गेले आहे. प्रत्यक्षात लोकसंख्या एकिकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे....
नवी दिल्ली – योगामुळे संधिवाताच्या (Rheumatoid Arthritis र्ह्युमॅटाईड आर्थरायटीस ) रुग्णांच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते, असे नवी दिल्लीतील एम्सने केलेल्या एका नवीन अभ्यासातून दिसून...
डॉ. रवींद्र शोभणे म्हणतात “माणसाच्या राक्षसी हव्यासापोटी निसर्गाचे होणारे विद्रुपीकरण आणि त्याचे भीषण परिणाम म्हणून निसर्गाने माणसावर उगवलेला अनेकार्थी सूड असा व्यापक आणि भविष्यलक्षी आशय...
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक म्हणजेच आयएसएस हे अंतराळात बांधलेले संशोधन केंद्र आहे. १९९८ साली सोळा देशांनी एकत्र येऊन याचे बांधकाम सुरू केले. २०११ मध्ये ते पूर्णत:...
सौरऊर्जा निर्माण करण्याकरिता हे उपकरण आणि ते तयार करण्याची पद्धत सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल. डॉ. क्रांतीवीर मोरे कोल्हापूर : अतिसूक्ष्म अशा...
तुकाराम आणि सयाजीराव गायकवाड सयाजीराव महाराज तुकाराम महाराजांना ‘शांतीब्रह्म तपस्वी’ समजत होते. त्याचबरोबर त्यांच्याकडे उच्च प्रतीची विद्वत्ता होती यावर सयाजीराव महाराजांचा विश्वास होता. ‘उच्च प्रतीची...
पृथ्वी स्थिर होतेय ! पृथ्वीसुद्धा स्फोट झाला तेव्हा एक तप्त वायुचा गोळा होती. पृथ्वीही सूर्याभोवती फिरू लागली. त्याचवेळी ती स्वत:भोवती फिरू लागली. तिला सुरुवातीला एक...
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई आणि रतनगड किल्ल्यावरुन गोल बुबुळांच्या प्रदेशनिष्ठ पालींच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावण्यात भारतीय संशोधकांना यश आलेले आहे. दोन्ही...
मराठी नाटकांमध्येच नव्हे तर मराठी साहित्यकारांमध्ये वैचारिक साहित्याचा अपवाद वगळता गांधीवादी विचारसरणीचे प्रतिबिंब अत्यंत अभावाने पडलेले आहे. असे असले तरीही म. गांधी पर्यायाने गांधीवादी विचारसरणी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406