March 19, 2024
Home » काय चाललयं अवतीभवती

Category : काय चाललयं अवतीभवती

जगभरात घडणाऱ्या घडामोडीपासून ते आसपास घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घटनांचा तपशील काय चाललयं अवतीभवती यामध्ये वाचकांना वाचायला मिळणार आहे.

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

१९ मार्च रोजी शेतकरी का करतात उपवास ?

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याकडे गांभिर्याने पाहाणे गरजेचे आहे. आजही शेतकरी आंदोलने होत आहेत. हमीभावाचा प्रश्न असेल किंवा...
काय चाललयं अवतीभवती

रत्नाकर राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवितासंग्रहासाठी डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२३ या वर्षात प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह त्यासाठी...
काय चाललयं अवतीभवती

काळानुसार बदलती आव्हाने पेलण्यास आजची स्त्री सक्षम – वृषाली पाटील

कोल्हापूर : काळानुसार बदलती आव्हाने पेलण्यास आजची स्त्री सक्षम आहे. स्त्री पुरुष समानतेसाठी तसेच स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह व महिलांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी समाजाने मानसिकता बदलावी,...
काय चाललयं अवतीभवती

सह्याद्री साहित्य मंच पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सह्याद्री साहित्य मंच पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन सह्याद्री साहित्य मंच, ता. गगन बावडा, जि.कोल्हापूर यांच्यावतीने ग्रंथ पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे, अशी माहिती आनंद रंगराज...
काय चाललयं अवतीभवती

12 महत्वपूर्ण आणि युद्धपयोगी खनिजांच्या खाणकाम संदर्भातील स्वामित्वशुल्क दरास मंजुरी

बेरिलियम, कॅडमियम, कोबाल्ट, गॅलियम, इंडियम, रेनिअम, सेलेनियम, टँटलम, टेल्युरियम, टायटॅनियम, टंगस्टन आणि व्हॅनेडियम या 12 महत्वपूर्ण आणि सामरिक खनिजांच्या खाणकामासाठी स्वामित्वशुल्क दरांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी...
काय चाललयं अवतीभवती

श्रीशब्द काव्य पुरस्कार जाहीर

श्रीशब्द काव्य पुरस्कार जाहीर नेज (ता. हातकणंगले ) येथील स्फूर्ती साहित्य संघ व पोतदार परिवार यांचेमार्फत कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दिल्या जाणाऱ्या...
काय चाललयं अवतीभवती

पश्चिम घाटातील 30,000 हून अधिक जीवजंतूंचे भारतीय प्राणी सर्वेक्षणमार्फत दस्तऐवजीकरण

पुणे – भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्राने देशातील पश्चिम घाटात आढळून आलेल्या सुमारे 30,000...
काय चाललयं अवतीभवती

संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य – रमेश वरखेडे

कोल्हापूरः संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य आहे असे प्रतिपादन डॉ. रमेश वरखेडे यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने आयोजित तुकाराम अभ्यासाच्या...
काय चाललयं अवतीभवती

अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी आवाहन

नांदेडः येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. माधव जाधव यांनी दिली आहे. १ जानेवारी...
काय चाललयं अवतीभवती

श्रीशब्द काव्य पुरस्कारासाठी आवाहन

श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठीआवाहन कोल्हापूरः नेज ( ता. हातकणंगले) येथील स्फूर्ती साहित्य संघाचे अध्यक्ष व प्रसिध्द लेखक, कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या मातोश्री सत्यभामा भगवंत...