January 26, 2025
Home » काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

पद्म पुरस्कार 2025 जाहीर

पद्म पुरस्कार 2025 जाहीर पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन मान्यवरांचा  सार्वजनिक सेवेतील मनोहर जोशी (मरणोत्तर), प्रख्यात गायक पंकज उधास (मरणोत्तर) आणि दिग्दर्शक शेखर कपूर देशाच्या सर्वोच्च...
काय चाललयं अवतीभवती

मराठी बालकुमार साहित्य सभेतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – येथील मराठी बालकुमार साहित्य सभेमार्फत दरवर्षी उत्कृष्ठ पुस्तकांना बालसाहित्य पुरस्कार दिले जातात. याही वर्षी पुरस्कारासाठी बालसाहित्य मागविण्यात येत आहे, अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत...
काय चाललयं अवतीभवती

शब्दगंधचे २०२३ व २०२४ चे साहित्य पुरस्कार जाहीर

अहिल्यानगर – “सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन निमित्ताने देण्यात येणारे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ‘मायावी’,’’ ’अस्वस्तायन आणि चंद्रदर्शन’, ‘सिझर न झालेल्या कविता’ या पुस्तकांना जाहिर...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेचे साहित्य पुरस्कारासाठी आवाहन

मंगळवेढा : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा दामाजीनगर यांचेवतीने २०२० पासुन विविध साहित्यकृतींना पुरस्कार देवून गौरवले जाते. यंदाच्यावर्षीही साहित्य पुरस्कारासाठी जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४...
काय चाललयं अवतीभवती

कै. विकास पाटील स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सांगली – जिल्ह्यातील कणेगाव येथील कै. विकास पाटील सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने सन २०१८ पासून जेष्ठ नेते भिमराव आ. पाटील (अण्णा) यांच्या प्रेरणेने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रतिवर्षी...
काय चाललयं अवतीभवती

‘कला-गंगा’ ग्रामीण कादंबरी पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

वाशिम – लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत ‘कला-गंगा’ ग्रामीण कादंबरी पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन वत्सगुल्म फाउंडेशनने केले आहे. हा पुरस्कार नवोदित ग्रामीण कादंबरीकारांसाठी असून पुरस्काराचे स्वरूप...
काय चाललयं अवतीभवती

शेवगांव येथे होणाऱ्या पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ अनिल माळी

३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन शेवगांव येथे,संमेलन अध्यक्षपदी डॉ.अनिल माळी यांची निवड अमरावती : येथे या वर्षीचे ३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगांव...
काय चाललयं अवतीभवती

राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी यांच्यावतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार जाहीर

इस्लामपूर, ता. १० : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा इस्लामपूर तसेच राजारामबापू पाटील ज्ञानप्रबोधिनी यांच्यावतीने देण्यात येणाऱ्या लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्करांची घोषणा...
काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कार २०२४ जाहीर

सोलापूर – वडशिवणे ता. करमाळा जि. सोलापूर येथील विश्वकर्माी तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्य कृतीना २०२४ या...
काय चाललयं अवतीभवती

सांस्कृतिक पदभ्रमंतीने होणार वर्डप्रेसच्या कोल्हापूर वर्डकॅम्पचा प्रारंभ

कोल्हापूर – येथे शनिवारी ( ता. ११) व ( रविवारी ता. १२) वर्डप्रेसच्या कोल्हापूर वर्डकॅम्प २०२५ डॉ. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!