July 26, 2024
Home » काय चाललयं अवतीभवती

Category : काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

भारतात रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ

भारतात रस्ते अपघातांमुळे झालेले मृत्यू नवी दिल्‍ली – राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे, वर्ष 2018 ते 2022 या कालावधीत देशातील रस्ते अपघातांमुळे झालेल्या...
काय चाललयं अवतीभवती

शनिवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार!

‘घाटमाथ्यावरील सक्रियेनंतर शेवटी मान्सून घाट उतरला !’शनिवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार!’ १-गेल्या आठवड्यात(१७ ते २४जुलै) दरम्यान घाटमाथ्यावर हजेरी लावून मान्सून घाट उतरत, मराठवाड्यासहित खान्देश,...
काय चाललयं अवतीभवती

प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार कवी सफरअली इसफ यांच्या ‘अल्लाह ईश्वर ‘ काव्यसंग्रहाला जाहीर

कणकवली – प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे केली चार वर्ष मराठीतील उत्तम साहित्य लेखन पुस्तकांची निर्मिती केली जात आहे. आता या पार्श्वभूमीवर नव्या लेखक कवींना प्रेरणा देण्यासाठी...
काय चाललयं अवतीभवती

पसायदान प्रतिष्ठान गुहागरचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पसायदान प्रतिष्ठान गुहागरचे राज्यस्तरीय पुरस्कार शरद तांदळे, झिंजाड, रमेश सरकटे, भास्कर हांडे यांना जाहीर रत्नागिरी – गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठानच्यावतीने नुकतेच राज्यस्तरीय कविता व कादंबरी...
काय चाललयं अवतीभवती

पुरस्कारासाठी बालसाहित्य पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – येथील अखिल भारतीय साने गुरूजी कथामाला जिल्हा समितीच्यावतीने पुरस्कारासाठी बालसाहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष अशोक खानापूरे यांनी दिली आहे....
काय चाललयं अवतीभवती

तिळगंगा साहित्य पुरस्कार २०२४ साठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सांगली – कादंबरी, कथा, कवितासंग्रहासाठी तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार व ललित, प्रवासवर्णन, आत्मचरित्र यासाठी तिळगंगा प्रतिभा पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी प्रथम प्रकाशित पुस्तक पाठवण्याचे...
काय चाललयं अवतीभवती

संत विचार आणि संविधान ही अभिमानाने मिरवण्याची गोष्ट

कणकवली – पायांनी होतो तो प्रवास आणि हृदयाने होते ती वारी. मात्र हृदयापासून समजून घेतलं तरच संविधानची महानता आपल्याला कळू शकते. संत साहित्याने जी समतेची...
काय चाललयं अवतीभवती

एकादशी ते गुरुपौर्णिमेपर्यन्त मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

 आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका....
काय चाललयं अवतीभवती

‘जीवन रंग’ पुस्तक म्हणजे जगण्याचे तत्त्वज्ञान

सातारा – मनीषा शिरटावले या गुणवंत शिक्षिका असल्या तरी त्यांचे साहित्य लेखन हे जीवनाला दिशादर्शन देणारे असते. कणकवली येथील प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या त्यांच्या...
काय चाललयं अवतीभवती

संयुक्त राष्ट्राने मान्यता दिलेल्या प्रत्येक भाषेमध्ये हवा आपल्या प्रकाशनांचा विस्तार

मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण… महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री बंधू देवेंद्र फडणवीस, अजित...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406