आजही भाषाविज्ञान म्हणजे डॉ. कल्याण काळे असे समीकरण दिसून येते. त्यांच्यासारखे भाषावैज्ञानिक पुन्हा होणे नाही. अतिशय सौजन्यशील, अभ्यासू , मराठी भाषेची एकनिष्ठेने सेवा करणारे आणि...
खरेच स्त्रियांना का असा सतत सिद्ध करायला लागतो त्यांचा चांगुलपणा? संसार दोघांचा असतो. ती सगळ्या जबाबदार्या उत्तम रीतीने पार पाडत असते मग अशा एखाद्या अनुभवावरून...
सरसेनापती संताजी घोरपडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला संताजी घोरपडे व धनाजी जाधव...
सगळेजण इंग्रजांना भारतात रेल्वे सुरु करण्याच क्रेडीट देतात पण नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या योगदानाविषयी, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल बऱ्याच जणांना ठाऊक नव्हते. सुवर्णा नाईक- निंबाळकर मुंबईने...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंताचे थोर अनुयायी कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने तेच विचार प्रत्यक्षात आचरणात आणणारे बंडोपंत बोढेकर सध्याच्या समाज व्यवस्थेवर भाष्य...
कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाच्या विचारांचे प्रसारक-वाहक असल्याने त्यांच्या या कार्यामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांशी त्यांचा संपर्क येतो. त्या अनुभवातून ते अधिक समरसतेने व्यक्त होण्यास सक्षम...