वडणगेत ५० वर्षापूर्वी सुरू झालेली गणेशोत्सवाची परंपरा आज तिसऱ्या पिढीकडे चालत आली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वडणगेतील त्याकाळातील पिढीने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आहे. आज...
01 मे 2001 ला प्रकाशित माझ्या अगदी पहिल्यावहिल्या कथासंग्रहाची (एकोणिसावा अध्याय) प्रस्तावना डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी दि.10 एप्रिल 2001 ला लिहिली असून ती या कथासंग्रहात प्रसिद्ध...
रस्त्यावर जागोजागी आपल्याला ‘स्पीड ब्रेकर’ दिसतात. हे स्पीड ब्रेकर आपल्याला नकळत सांगत असतात कि, ‘ अरे माणसा, थोडा वेग कमी कर, ब्रेक घे’. ब्रेक म्हणजे...
एका स्त्रीचा लढा मर्यादित न राहता ‘अग्नितांडव’ मधून तो ‘अग्निदिव्य’ बनत गेला. म्हणूनच हा जीवनप्रवास केवळ त्या महिलेपुरता मर्यादित न राहता त्याला अनेक छटा आहेत....
प्रेम ही माणसाची अनाम वृत्ती असते आणि माणसाने ते करत राहावं. पण या व्यवस्थेत आपल्या जातीतल्या मुलींवर दुसऱ्या कोणीही प्रेम केलेलं चालतं. पण आपल्यातल्या कोणी...
1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण स्वातंत्र्य मिळूनही दलितांचे प्रश्न सुटलेले नव्हते. त्यांच्या वरचा अन्याय दूर झालेला नव्हता. त्यांच्या वाट्याला आलेले दुःख, दारिद्र्य, जीवनानुभव...
मुलांच्या फक्त कागदोपत्री नको, तर त्यांच्या प्रत्येक संपूर्ण नावाबरोबर आईचं नाव असलंच पाहिजे, असं त्याला शिकवत राहा. आपण खरोखरीच आपल्या मुलासाठी खस्ता खाल्लेल्या असतात. मग...
सभोवतालच्या संघर्षमय जगण्यातून आणि त्यांच्या आलेल्या अनुभवातून जन्माला आलेल्या लक्ष्मण दिवटे यांच्या कथा आहेत. एकंदरीत दिवटे यांच्या या कथासंग्रहातील कथांना वास्तवदर्शी अनुभवांचा आधार असल्याचे जाणवते....
सध्या पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधून दर शनिवार हा ‘दप्तराविना शाळा’ असा घेतला जातो. तेव्हा अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास साधताना शिक्षक आणि...
आज समाज दुभंगाच्या चळवळी सुरू झाल्या असून धर्म, जात, पंथ, भाषा, शिक्षण आणि व्यवसाय अशा भेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. समकालिन आभासी व प्रत्यक्ष वास्तव...