विविध प्रशासकीय सेवेच्या मुख्य परीक्षेनंतर पास होण्याची खात्री आहे अशा विद्यार्थ्यांना वेध लागतात ते मुलाखतीचे. स्पर्धा परीक्षेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणून मुलाखतीला ओळखले जाते. –...
पाऊस हा नैसर्गिक स्त्रोत आहे. कृत्रिमरित्या मानवाने समुद्राच्या पाण्यापासून शुद्ध पाणी मिळवण्याचे प्रयोग केले आहेत. पण त्याला मर्यादा आहेत. म्हणजेच नैसर्गिक स्त्रोत हा गरजेचा आहे....
मृत्यूनंतर श्वास थांबतो. तेव्हा आपण म्हणतो तो अनंतात विलिन झाला. म्हणजे ती शक्ती अनंतात विलीन होते. याचा अर्थ सर्वांठायी असणारी ती शक्ती एकच आहे. फक्त...
फेसबुक प्रोफाईल लाॅकला काय म्हणायचे फेसबुकवर अनेक व्यक्तींचे प्रोफाईल लाॅक केलेले पाहायला मिळतात. विशेषता मुलींचे प्रोफाईल सर्वाधिक लाॅक असलेले पाहायला मिळतात. याला काय म्हणायचे, पदरात चेहरा...
लग्न आणि नोकरी काय दिवस आलेत. एकाच मुलाखतीमध्ये आता लग्न ठरते. पण मुलाखतीच्या दोन – तीन फेऱ्या झाल्याशिवाय नोकरी मिळत नाही. कोल्हापुरातील संस्कृती, ताज्या घडामोडी आदी जाणून...
मुड फ्रेश करण्याची नवरा – बायको पद्धत संध्याकाळी ऑफिसमधून नवरा घरी परततो. तेव्हा आल्या आल्या लगेच त्याची बायको कटकट सुरु करते. नवरा वैतागून म्हणतो, प्रिये,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406