July 27, 2024
Home » Archives for September 2021

Month : September 2021

विश्वाचे आर्त

आत्महत्येपेक्षा कधीही वीरमरण श्रेष्ठ

नैसर्गिक आपत्तीतून, सावकारी पाशातून या आत्महत्या होत आहेत. शोषणामुळेच शेतकरी आत्महत्या करतो आहे. मानवतेच्या धर्माचा प्रसार झाला तर हे शोषण निश्‍चितच थांबेल. राजेंद्र कृष्णराव घोरपडे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सुंगधी हिरव्यागार पुदीन्यासाठी टीप्स…

पुदीना सुगंधी व हिरवागार कसा तयार करायचा ? यासाठी कोणते उपाय योजायचे ? पाणी कसे व किती द्यायचे ? पुदीनाला कोणती खते घालायची ? यावर...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

डॉ. आरिफ शेख यांचे जपानच्या परिषदेत कॅन्सर उपचारावर व्याख्यान

डॉ. शेख सध्या साई लाईफ सायन्स हैदराबाद येथे दहा वर्षापासून वरीष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करीत आहेत. अडचणीच्या काळात झालेली मदत ते आजही विसरले नाहीत. यासाठी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अलमट्टी अन् पुरावर हवा ठोस उपाय

507 वरुन 519 ते आता 524.25 मीटर पर्यंत उंची वाढवण्याचा हा मुद्दा गेल्या 30 वर्षात नेहमीच चर्चेचा राहीला आहे. अलमट्टी धरणाची उंची 519 वरुन 521...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अक्कल काढा (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये  अक्कल काढा या वनस्पतीबद्दल माहिती… – सतिश कानवडे संस्थापक,औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल – 9850139011,9834884804 वनस्पतीचे नाव-...
पर्यटन

World Tourism Day : जागतिक पर्यटन सप्ताहनिमित्ताने…

#worldTourismDay जागतिक पर्यटन दिन सप्ताह निमित्ताने सुदेश सावगांवकर यांची ड्रोनच्या नजरेतून विहंगम दृश्ये पाहा… सौजन्य – डी सुभाष प्रोडक्शन अधिक व्हिडिओ पाहाण्यासाठी क्लिक करा https://iyemarathichiyenagari.com/category/tourism/...
विश्वाचे आर्त

कुंडलिनी नावाची तेजःशक्ती…

मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपुरी चक्र, हृद्यचक्र, विशुद्ध चक्र, तालुचक्र, आज्ञाचक्र (तेजचक्र), ललाट चक्र, सहस्राधार चक्र आदी चक्रांची माहिती करून घेणे गरजेचे आहे.  राजेंद्र कृष्णराव...
विश्वाचे आर्त

गुरुकृपेने जीवनात पौर्णिमा…

सद्‌गुरू भक्ताला आत्मज्ञानाची गोडी लावतात. गुरुकृपेतूनच ही गोडी लागते. गुरूंचा आशीर्वाद यासाठी महत्त्वाचा आहे. गुरूंचा शब्द यासाठीच महत्त्वाचा आहे. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल 9011087406 आलिंगिला...
काय चाललयं अवतीभवती

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध

महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲागस्टपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी ५१२ मीटर ठेवावी. बेळगांव जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून...
काय चाललयं अवतीभवती

महावितरण डबघाईस…!

राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने राज्याच्या वीज विषयक सद्यस्थितीचे सादरीकरण मंत्री मंडळासमोर १४ सप्टेंबर २०२१ रोजी केले आहे. प्रत्यक्षामध्ये हे सादरीकरण ऊर्जा विभागाचे नसून केवळ महावितरण,...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406