रत्नागिरी जिल्ह्यातील एक सुंदर आविष्कार म्हणजे मानवनिर्मित खोरनिनको धबधबा. निसर्ग त्याच्या विविध अंगी रूपाने आपल्याला भुरळ घालत असतो, पण याच निसर्गाला आपल्या कल्पनेत बांधुन साकार...
गुरुकडून विद्या घेतल्यानंतर, गुरूंचा अनुग्रह घेतल्यानंतर आत्मज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्नच केला नाही, तर त्या विद्येचा उपयोग काय ? त्या अनुग्रहाचा, त्यांच्या आर्शिवादाचा उपयोग काय ? यासाठी...
शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यावर आता संशोधकांनीही कंबर कसली आहे. रासायनिक खते आणि कीडनाशके यांचे दुष्परिणामही आता समोर येत आहेत. हे आव्हान...
ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये गोकर्ण या वनस्पतीबद्दल माहिती… – सतिश कानवडे संस्थापक,औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगरमोबाईल – 9850139011,9834884804 वनस्पतीचे नाव- सुपली...
माणसावर दया, प्रेम व दानत दाखवणारा कर्ता दानशूर मनुष्यच जर जगातून निघून जातो, तेव्हा काहींच्या डोळ्यांतून टिपूसही गळत नाही. पक्ष्यांपेक्षा बुद्धीमान असलेला माणूस किती निष्ठूर...
आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रंतप्रधान सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना सांगली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेत कोणते लाभ मिळणार आहेत ? कोणते उद्योग उभारण्यासाठी...
गोकर्णच्या फुलापासून चहा कसा तयार करायचा ? गोकर्णच्या फुलाचे वैशिष्ट्य काय आहे ? या फुलांमध्ये कोणते घटक असतात ? गोकर्णच्या चहाचे कोणते फायदे आहेत ?...
गोकर्ण या फुलझाडाची लागवड कशी करायची ? या वेली वर्गीय वनस्पतीची काळजी कशी घ्यायची ? फुलांपासून मिळणाऱ्या शेंगापासून याची लागवड कधी करायची ? गोकर्णला खते...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406