सत्य स्वयंप्रकाशी असते. ते दाखवावे लागत नाही. तुकारामांची वाणी, त्यांचा भाव, त्यांचे आचरण खरे होते म्हणून तर. जगापासून लपले नाही.…
रंगातचउरला नाही रंगसारेच बेरंगबेढंग रंगणार कशातनेमके कोणआपलीच नशाआपलाच दृष्टिकोण फेकली जातेयती तर नुसतीच घाण आहेबघणारे तरीही म्हणतात,छान आहे त्यातच लोळणे,त्यातच…
अवकाळीचे वातावरण मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात उद्या (ता. ३० मार्चला) ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता…
तामिळनाडू मधून गोल बुबुळाच्या पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध कोल्हापूर - तामिळनाडू राज्यात पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरुन पालींच्या दोन…
निमास्पिस कुळातील पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध शिवाजी विद्यापीठात संशोधन आंतरराष्ट्रीय आघाडीच्या झूटॅक्सा शोधपत्रिकेकडून दखल कोल्हापूर : महाराष्ट्रातील वायव्येकडील घाटामधून…
सध्या मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील दुपारी ३ चे कमाल तापमान हे ४० ते ४२ अंश सेलिअसच्या श्रेणीत जाणवत असुन ते…
तीर्थाच्या संदर्भात या अभंगात मांडलेला तुकारामांचा विचार म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन जे मिळवायचे ते आपल्या स्थानी राहूनच माणूस मिळवू शकतो. फक्त…
एनसीसीएफ आणि नाफेडला साठवणीच्या गरजेसाठी थेट शेतकऱ्यांकडून 5 लाख टन कांदा खरेदी सुरू करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश नवी दिल्ली - रब्बी…
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तर सर्व प्रादेशिक पक्ष संपतील, केवळ भाजप उरणार, अशी भविष्यवाणी उच्चारली होती. नड्डा यांच्यावर…
पाटगावचे वैभव.. मौनी महाराज समाधी पाटगाव सदैव मौन व्रतात असणारे मौनी महाराज केवळ सज्जनगडावरील समर्थ रामदास स्वामी यांच्याजवळच मौन सोडत…