October 4, 2023
Home » सत्ता संघर्ष

Category : सत्ता संघर्ष

सत्ता संघर्ष

असा राजर्षी पुन्हा न होणे !

राजर्षी शाहू महाराजांनी अनेक सामाजिक सभांमधून आणि परिषदांच्या माध्यमातून व्यासपीठावर अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेतून सामान्यांच्या जागृतीसाठी भाषणे दिली. त्या भाषणांना शाहू महाराजांच्या चरित्रामध्ये अतिशय...
सत्ता संघर्ष

सत्यशोधक चळवळीतील दुर्लक्षित कामाला उजाळा

महात्मा फुले म्हणजे सत्यशोधक समाज असे नसून या सत्यशोधक चळवळीत योगदान असलेल्या अनेकांचे दुर्लक्षित काम या ग्रंथाद्वारे डॅा. अरूण शिंदे यांनी समोर आणले आहे. ॲड.शैलजा...
सत्ता संघर्ष

शिक्षित लोकप्रतिनीधी ?

काही दिवसांपूर्वी “अनअकॅडमी” नावाच्या एका ऑनलाईन शैक्षणिक व्यासपीठावरून एका शिक्षकाने विद्यार्थ्यांशी बोलतानाचा एक व्हिडिओ  व्हायरल झाला होता. यामध्ये संबंधित शिक्षकांनी बोलताना सुशिक्षित किंवा शिकलेल्या लोकप्रतिनिधींनाच...
सत्ता संघर्ष

लोकमान्यांचे समृद्ध भारताचे स्वप्न साकार करू : पंतप्रधान मोदी

भाषणाची सुरुवात मराठीतून पंतप्रधान मोदी व्यासपीठावर येताच टाळ्यांचा कडकडाट आणि ‘मोदी’, ‘मोदी’चा जयघोष झाला. त्यांनी हात उंचावत उपस्थितांना प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांनी ‘आज लोकमान्यांची १०३...
सत्ता संघर्ष

उत्कृष्ट संसदपटू ‘विधीज्ञ’ बापूसाहेब परुळेकर

संसदीय लोकशाहीमध्ये मतदारांना ज्याप्रमाणे आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असतो त्याचप्रमाणे प्रतिनिधींना नाकारण्याचा (राईट टु रिजेक्ट) आणि हे नकारात्मक मत नोंदविण्याचा हक्क असतो असे सर्वोच्च...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

टोमॅटो खरेदी करण्याच्या निर्णयाचा निषेध…

नाफेड मार्फत टोमॅटो खरेदी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची टिका....
काय चाललयं अवतीभवती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने (हिंद स्वराज्य संघ) लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रातील ‘घडवलेले’ राजकारण लोकसभा डोळ्यासमोर ठेवूनच : पृथ्वीराज चव्हाण

पुणे : आज महाराष्ट्राच्या राजकारणाची काय दशा झालेली आहे ती पाहता खरोखरीच चिंता वाटते. कारण राज्याचे राजकारण देशाला दिशा देणारे असते. येणाऱ्या काळात २०२४ साली...
सत्ता संघर्ष

सेतु निघाले शहरे जोडायला

डिसेंबर २०२३ अखेर समृद्धी महा मार्गामुळे महाराष्ट्राची उपराजधानी देशाच्या आर्थिक राजधानीला जोडली जाणार आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूमुळे व यशवंतराव चव्हाण जलदगती महा मार्गामुळे महाराष्ट्राची...
काय चाललयं अवतीभवती

‘स्वाभिमानी’चे रायगडावरून जनजागृती अभियान

रायगड : केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे, या सरकारचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ९० दिवसांच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानाची सुरुवात शनिवारी (ता....