शहा व पवार यांच्यातील वार-पलटवाराला माध्यमांनी मोठी प्रसिद्धी दिली. तडीपार की निर्वासित अशीही चर्चा झाली. अरे ला कारे झाल्याने देशही हादरला. पण तिसऱ्याच दिवशी पवारांनी...
गोपीनाथ मुंडे विराेधी पक्षात असताना राजकारणातील गुन्हेगारीच्या विराेधात संघर्ष करीत हाेते. आज त्यांचा बीड जिल्हा दहशतवाद, खंडणी, खून, गुन्हेगारी अशा घटनांनी केंद्रस्थानी आहे, हे दुर्दैव...
प्रत्येकाने डॉ. सिंग यांच्याविषयी आदराच्या भावना व्यक्त केल्या. पण अंत्यसंस्कारानंतरही माजी पंतप्रधान डॉ. सिंग यांच्यावर राजघाटावर किंवा शक्तिस्थळावर अंत्यसंस्कार करण्यास केंद्र सरकारने परवानगी का दिली...
संविधान हाच संसदीय लोकशाहीचा गाभा आहे. मावळत्या वर्षात संसदीय लोकशाहीचा झालेला अवमान हा निषेधार्ह आहेच, पण अवमान करणाऱ्यांना नववर्षात संसदीय कामकाजाची पत, प्रतिष्ठा व परंपरा...
अटल बिहारी वाजपेयी यांनी चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी, जयललिता, जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, अशा विविध विचारांच्या ३२ नेत्यांना बरोबर घेऊन एनडीएचे सरकार चालवले हे सर्व...
आज तेहतीस वर्षांनंतर हेच भुजबळ, जहाँ नही चैना, वहाँ नही रहेना… असा सूर आळवत आहेत. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात आणि आज अजितदादा पवारांच्या विरोधात ते...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मित्रपक्षांच्या उमेदवारांना भाजपने आक्षेप घेतल्यावर मित्रपक्षांना त्यांचे उमेदवार बदलावे लागले होते. आता नव्या सरकारमध्ये मंत्री कोण ठरवताना भाजप हायकमांडची एनओसी असल्याशिवाय नावे...
बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भारताचे योगदान सर्वात मोठे होते, पण आज ५३ वर्षांनंतर इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या हिट लिस्टवर भारताचा क्रमांक पहिला आहे. जनतेतील प्रक्षोभ आणि बेलगाम हिंसाचारानंतर...
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दहा, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना वीस आमदारांपर्यंत संकुचित झाली आहे. किमान संख्याबळ नसतानाही विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद मिळावे यासाठी या तीनही...
गेल्या दहा वर्षांत देवेंद्र यांनी राज्यात काही ठरावीक नेत्यांची असणारी मक्तेदारी संपुष्टात आणली. राजकारणातील घराणेशाहीवरही प्रहार केले. काँग्रेस व राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांना भाजपच्या दिशेने येण्यास...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406