December 5, 2025
Home » कविता

कविता

कविता

तुम्ही आम्ही फक्त बांडगुळ आहोत मातीचे…

शरीर निकामी झालं कीलाकडावर लाकूड रचूनदूध दही शेवटची अंघोळनवीन साडी नवीन धोतरमीठ कुंकू ,फुलांचे हारनवरी नवरदेवाचा तो साजशुभ्र कापडात झाकूनघट्ट दोरीने बांधूनखांद्यावर घेत मिरवतानातो नटलेला...
कविता

झाडं आज पोरकी झाली…

झाडं आज पोरकी झाली... आज...होती...झाडं स्तब्ध.. निशब्द...कारण...त्यांची आई...त्यांची माय...आज त्यांना सोडून गेलीझाडं आज पोरकी झालीती जन्मली.. अशीच114 वर्षांपूर्वीएका मजुराघरी...वाढली... मोठी झालीलग्न झालं अन..सून होऊन गेली...
कविता

काय मिळालं……?

काय मिळालं त्या पावसाला,मिळालं काय त्या महापुराला ?त्राही-त्राही झाली तना-मनांची साऱ्याचआवरावे कसे आता जिवलगांच्या शोकाला ?माझ्या माणसांच्या स्वप्नासह - घरकुलेही वाहून गेली मोठ्या घरट्यातील जीवही...
कविता व्हिडिओ

मराठवाडा आज पाण्यामध्ये सडत आहे…

संदीप जगताप यांची कविता….मराठवाड्यातील सध्य परिस्थितीचे वर्णन… सोयाबिन गेले, कपाशी बुडाली, नदी गावामधुन वाहीली,गल्ली मधून बोट फिरताना आयुष्यात पहिल्यांदा पाहीली म्हशी बुडताना, गायी वाहताना, दाव...
कविता शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तव्हा हंबरतील गायी

तानाजी धरणे एक सृजनशील शेतकऱ्यांच्या वेदना घेऊन जगणारा कवी…त्यांच्या काव्यप्रांतातील कवितेची आरोळी फार मोठी आहे. अवतीभोवतीच्या जगाला कवेत सामावून घेण्याची क्षणता त्यांच्या काव्यात आहे. कविचं...
कविता

किसानपुत्र आले रस्त्यावर

किसानपुत्रमाझ्या कृषी प्रधान देशातशेतकरी जातोय मरूनरोज मातीत राब राबून मरतो आत्महत्या करून उभ्या जगाला पोसण्याला दिनरात शेतात जागतो सृजनशिल तोच आहे खरा श्रमाची किमंत तो...
कविता शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा…

वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा… कवी – संदीप जगताप वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा...मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार मिळावा या पेक्षावावरातल्या पिकाला चांगला...
कविता

उन्हाळ्यात सुरू झालेल्या पावसाळ्याने

त्यांनी एक कवी संमेलन भरवलय अन् मला कविता वाचायला बोलवत आहेआयोजकांना माहित नाहीइथं माझ्या कवितेची हिरवी ओळ अवकाळीत सडत पडलीय..बागेवर डाऊनी, करपा द्राक्षाचा येणारा हंगाम...
कविता

अनाथांची जात

अनाथांची जात"जात "कोरायची राहून गेलीजन्मदाखल्यावर माझ्याअनेक पडले रक्त थारोळेथेंब ना सांडला अंगावर माझ्याआई रडली होती कामला सोडून जातानाकोणी सांगेल का मलाकोणत्या रंगाचा पान्हा होतामाझं जन्मस्थळकोणत्या...
कविता

…अशांचीच झाली शेती

अशांचीच झाली शेती अज्ञान्यांच्या हातीमंडळे ज्ञानाचीभडकते ज्योतअशाने अज्ञानाची अंधारात सुख,सौख्य अंधारात,मिळून ते सारेछान जपतात दिसणार कशीत्यांना विद्येचीती झाडे, दिसणार कशीआलेली त्याला फुले अविद्येचेचकवाड, आहेकेले त्यांनीखुले...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!