July 27, 2024
Home » कविता

Category : कविता

कविता

अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल

अद्याक्षरापासून कविता ..मोबाईल मो….मोहून टाकते मनअसे यंत्रतोडून टाकते जनअसे याचे तंत्र बा….बातचीत सुद्धाहोत नाही एकमेकांतहातात असला फोन कीहवा असतो फक्त एकांत ई….ईश्वराची प्रार्थनातो ही स्टेटस…भरपूर...
कविता

करतोय का आम्ही आमचं जगणं सुकर

रचना यांची ही आत्मचिंतन करायला लावणारी कविता अन् त्यावर नांदेड येथील छाया बेले यांनी केलेली स्पष्टीकरण… सकाळी सकाळीगुलाबजलची बाटलीसाफ करण्यासाठीसवयीनंलिक्विड सोप ओतलंप्रत्येक बाटलीसाफ करताना वापरतात...
कविता

अद्याक्षरावरून कविता ” गुरुपौर्णिमा “

अद्याक्षरावरून कविता ” गुरुपौर्णिमा “ गु……..गुरु माता पिता प्रथमधरुनी त्यांचे चरणस्मरावे त्यांना अमरणज्यांच्याकडून मिळतेआपणास शिक्षणतेही आपले गुरुजनकरुनी त्यांचे स्मरणधरावे त्यांचे ही चरण रू…… रुणुझुणत्या पाखरा...
कविता

अद्याक्षरावरून आषाढी एकादशी कविता

अद्याक्षरावरून आषाढी एकादशी कविता आषाढी एकादशी आ…………आई-वडिलांची सेवा करीविठ्ठल भेटीला येई त्वरिअशी पुंडलिकाचीकीर्ती जगभरी षा………. षाडोपचारे न करिता पुजा हीकरीत असता कामनुसते घेता विठ्ठलाचे नामतो...
कविता

पंढरीची वारी

पंढरीची वारी अष्टाक्षरी काव्यलेखन ओढ घेते मन कितीकरे पंढरीची वारीआस लागे जीवा तुझीकधी भेटेल श्रीहरी….१ प्रपंचाचा गाडा मागेकसा येऊ पंढरीलाजीव होई कासावीसडोळे तुझ्याच वाटेला….२  मुखी...
कविता

रिंगण

रिंगण चालती वारकरीवाट पंढरीचीघरदार सोडतीमनी आस भेटीची…. मिळे भक्तगणा प्रसाददेते जन सारेपुण्य पदरी पडेचित्र दिसे न्यारे…. कधी घालूनी रिंगणपाहे सोहळा डोळा भरूनयेई घोडा उधळतजाई पारणे...
कविता

सुख काय असतं हे दिंडीत कळाले

विठ्ठला तुझ्या वारीतछान भजन गाता आलंमाणसांच्या समुद्राचाएक थेंब होताआलं किती अंतर चाललोपायांना कळलं नाहीभिजलो चिखला पावसातमन मात्र मळलं नाही माऊली माऊली म्हणतपावलं गिरकी घ्यायचीभूक सुद्धा...
कविता

पांडूरंग पांडूरंग

भक्तीभावे होऊन दंग गाईन मी अभंग ।तुझ्या दारी पायी चालत येईन मी श्रीरंग ।। धृ ।। पांडूरंग पांडूरंग । पांडूरंग पांडूरंग ।श्रीहरि विठ्ठल । जय...
कविता

अधीर मन झाले

अधीर मन झाले टाळ, मृदुंगात दंग झालाभक्तीचाहा पुर लोटलाअधीर मन माझे कितीनयनातही विरह दाटला… तुझे नाम ओठात राहीप्रपंचाला विसरुन जाईअखंड हरीनाम गजरतुझ्या भक्तीत लीन होई…...
कविता

आळशी बनवण्याचा धंदा

आळशी बनवण्याचा धंदा आता कशाला काम कशाला धंदासरकार, घरी बसून देतंय रुपाया बंदासरकार झाले स्वार्थीएसटी झाली अर्धी,बाप्यापरिस बायांचीतुफान झाली गर्दीज्याची शेती त्यानीच करावीखुरपणी, काढणी, मळणीटावेल...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406