मघाशी असणारी रम्य सांजवेळ काळ्याकुट्ट काजळ रात्रीच्या घट्ट मिठीत आता गुरफटून गेली होती. शीतल हवा सुटलेली. रानपिंगळ्यांच्या आवाजाने खिडकीबाहेरील आंबा-लिंब…
सांगली येथील कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांचा 'विशाल होत चाललाय माझा सूर्य ' हा दुसरा काव्यसंग्रह. समुपदेशकाच्या अंगभूत वृत्तीतून जीवनाकडे चिंतनशिलतेने…
नदीचा प्रवाह जर रोखून ठेवला तर त्यात शेवट माती कचरा साठणार तसेच धन सुद्धा साठवून ठेवले तर अन्य मार्गाने नष्ट…
प्रथा आहे म्हणून ते जेवण देऊन उपयोग नाही. गल्लीतलेच लोकं असतात तर दररोज त्यांचे बोलणे होतच असते तर एकमेकांसी बोलून…
तुकारामांना संन्यास, वैराग्य या विषयी मांडलेल्या विचारांचा मागोवा घेता असे लक्षात येते की, संन्यास घेतल्याचे नाटक करू नये, विकार जिंकले…
कुणीही कसंही वागावं. माझं बिचारीचं काहीही म्हणणं नाही. पण जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर कुणाकडं मागायचं ? म्हटलं ज्याच्याबद्दल…
वेश्यावस्तीमधील मुलीत तो पत्नी आणि ती मुलगी त्याच्यात बाप शोधणारी अनोखी प्रेम कहाणी... अजय कांडरलेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत.…
डब्यातले बरेच जण उजवीकडे बघतात. "मम्मा, मोर..मोर.. " तोपर्यंत मम्माच इंग्लिश उफाळून येतं." बेटा हा एस एस पीकॉक.. पीकॉक"मला लवकर…
तुकारामांना रिद्धी-सिद्धीचे पंढरीमध्ये लोटांगण घालणे पसंत नाही. शिवाय मी रिद्धी-सिद्धीचा दास नाही, हे देवा तू काही जणांना रिद्धी-सिद्धी देऊन मुख्य…
' तुमची जात कोणती?' असा प्रश्न विचारणे हे प्रगणक म्हणून त्यांचे कर्तव्य पण ऐकणाऱ्याने त्याचे उत्तर कशाप्रकारे दिले हे वाचकांनी…