मुक्त संवाद

ओंजळीतील चाफा – आत्मशोधाचा नकाशा

व्यक्तिगत सुखापेक्षा समाजाच्या व्यापक चिंतनाची बैठक आपल्या जगण्याला असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला उत्तुंग आणि सखोल अशा माणसांचा सहवास मिळणं गरजेचं…

2 years ago

तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं

तुकाराम म्हणतात, वैराग्य ही साधी सोपी गोष्ट नव्हे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, वासना यासारख्या षड्रिपूंवर विजय मिळवावा लागतो. बरे…

2 years ago

अंधारातील सावल्या – जॉन डिसोजा

कोरोना काळात सर्वाधिक बिकट परिस्थिती होती ती देहविक्री करणाऱ्या महिलांची. मात्र आपल्यातील माणुसकी जागृत ठेवत देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या…

2 years ago

तुकाराम हे डोळस अन् संवेदनशील संत

समाजव्यवस्थेत ते काही गैर वाटेल, त्या सगळ्याच्या विरोधात तुकारामांनी युद्ध पुकारले. या युद्धाचा अवघा इतिहास त्यांच्या अभंगातून व्यक्त झाला आहे.…

2 years ago

संत तुकारामांचे प्रागतिक विचार

संत तुकारामांचे प्रागतिक विचार आजच्या प्रगत आधुनिक युगात तर ही त्वरा करणे, वेळ पाळणे आणि प्रयत्नशील राहणे म्हणजे यशाची गुरुकिल्ली…

2 years ago

उत्सव! लोकशाहीचा…

"उत्सव! लोकशाहीचा…" दोन दिवस प्रचंड ताण सहन करावा लागला. अर्थात इतरांना फारसं देणं घेणं नसतं. कामच आहे त्यांच पगार घेतात…

2 years ago

काय करावे घोकिले । वेदपठण वाया गेले ॥

कलियुगात बरेच कवी, पंडित दिसतात जे तोंडाने कोरडीच बडबड करीत असतात. व्यासपीठावरून जोरकस जोश घेऊन शाब्दिक भाष्य करणारेही अनेकजण आहेत.…

2 years ago

शेवंता पारधीण

पारध्यांविषयी त्या वेळी फारशी चांगली मते नव्हती; पण शेवंतामावशी याला अपवाद होती. माझ्या माहेरी बर्‍याचशा कुटुंबांमध्ये शेवंताला घरातील लग्नसमारंभ, वास्तुशांती,…

2 years ago

विलास कोळपे म्हणजे करुणेचा प्रवाह

नाट्यवेडे विलास कोळपे म्हणजे परोपकारी भावनेने काम करणारे सहृदयी कार्यकर्ते. त्यांच्या स्नेही स्वभाववृतीचे दर्शन घडविणारे हे लेखन ! ✍️ अजय…

2 years ago

कालातीत कविताःब्लाटेंटिया

कवितेचे अफाट गाजरगवत उगवण्याच्या या काळात लबडे यांचे काव्यलेखन धारदार आणि तितक्याच हिरव्यागार पातीसारखे आहे. 'ब्लाटेंटिया' या संग्रहातील कविता माणसाचे…

2 years ago