"फिन्द्री" या नावाचे आकर्षण वाटलं होतं. कोणता विषय, कसा मांडला असेल या कादंबरीत ? या उत्सुकते पोटी मी ही कादंबरी…
विशेष म्हणजे पूर्वीची ही पध्दत आजही तेवढ्याच उत्साहाने सुरू आहे. पूर्वीच्या घरांना असणाऱ्या भिंती जाड असण्याचे कारण म्हणजे उष्णता आत…
प्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी असते. भौतिक सुखाच्या वस्तूत आणि ऐशआरामात लोळणाऱ्या लोकांनाही कोरोना काळानं शिकवलं की आपलं भावनिक सुख…
भावनांवर कसे नियंत्रण मिळवायचे ? याबद्दल जाणून घ्या टीप्स डॉ. नीता नरके यांच्याकडून... https://youtu.be/X6AvOgHRCQs https://iyemarathichiyenagari.com/neettu-talks-on-first-impression/
संग्रहातील सहापैकी तीन कथा ह्या नायिकाप्रधान आहेत. ग्रामीण मुलींचे मनोबल वाढविणा-या ह्या कथा आहेत. स्त्रीसक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या ह्या कथा आहेत.…
जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणामुळे 1990 च्या नंतर कविता व गझलांमध्ये बदल जाणवू लागले . ती एका गझलमध्ये साचा, ढाचा व वाचा…
जीवनाकडे बघण्याचा वैज्ञानिक आणि गणितीय दृष्टिकोन मनात आपल्या मातृभाषेविषयीचा गोडवा, बहुजनांना आणि स्त्रियांना मानवाचे स्थान देणारे शाहीर अण्णाभाऊ साठे या…
भारतीय लोकमानसाने श्रीकृष्णाला फार मधुर रंग दिले आहेत. पण या सार्या रंगा उठून दिसतो तो त्याचा प्रेमरंग. सामान्य माणसांबरोबर ऋषीमुनी…
'रंधा' फिरविल्यावर चोपडे , गुळगुळीत बनविते . लेखकाच्या दृष्टीने त्याच्या आधिच्या पिढ्यांची आयुष्ये वाकसाने तासलेल्या लाकडासारखी ओबडधोबड होती पण आई-वडील…
ज्ञानेश्वरांपासून तुकोबांच्यापर्यंत चालत आलेली परंपरा होगाडेंनी नीटपणे समजून घेतली आहे. ज्ञानेश्वरांनी आपल्या मनातील अज्ञानाची आणि अविवेकाची काजळी दूर सारण्यासाठी पहिला…