उष्माघातापासून कसे संरक्षण मिळवायचे ? उष्माघात कशामुळे होतो ? उष्माघात झाल्यास काय करायला हवे ? कोणती काळजी घ्यायला हवी ?…
"जिच्या हाती पाळण्याची दोरी ! ती जगाची उध्दारी !!असे पूर्वापार बोलले जाते.अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीत स्त्रिया नोकरी, उद्योगासाठी घराबाहेर पडू…
अनेकजण व्यावसायिक कार्यालयात काम करतात किंवा ज्यांचे स्वतःचे कार्यालय आहे. अशा व्यक्तींनी कार्यालयात वावरताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात ?…
केवळ पाच मुस्लीम कुटुंब बहुसंख्याक हिंदू असलेल्या गावात ज्या पद्धतीने मिळून मिसळून राहतात. त्यांची भाषा, राहणीमान, आचारविचार घेतात, त्याचे चांगले…
होळी सर्वांना सुख देऊन जाते या सणामुळे तांड्यात तारुण्य बहरते व काळीसावळी तरुणी जरी असली तरी ती सौंदर्यवती दिसते. त्यामुळे…
'लळित करणारे ते लळित'. हे आडनाव म्हणून आपल्या पूर्वजांनी स्वीकारले. गिर्ये (देवगड)येथील लळीत घराण्यात सुमारे २०० वर्षापासून ही लळित कला…
कथाकार राजेंद्र सोनवणे यांचे लेखन विविधांगी आहे. अनुभवातून ग्रामीण भागातीलच नव्हे; तर शहरी भागातील ही माणसाची बदलत जाणारी मानसिकता अगदी…
ज्ञानेश्वरीमधील शब्दरत्ने... माझा मराठाचि बोलु कौतुकें ।परि अमृतातेंही पैजां जिंके ॥ऐसीं अक्षरें रसिकें ।मेळवीन ॥६.१४॥ जिये कोंवळिकेचेनि पाडें ।दिसती नादींचे…
माझी माय मराठी.. माझी माय मराठीतिचे मी लेकरु.आईविना जगू कसेतिला कसे मी विसरू?. तिच्या अंगाखांद्यावरबागडलो बालपणी.तिच्या कुशीत झोपलोऐकुन अंगाईगाणी. माझी…
मनावरचा ताण वाढवून तब्येत खराब करून घेण्यापेक्षा समुपदेशकाकडे जाणेच इष्ट. ते आपल्याला शास्त्रीय दृष्टीकोनातून समजावून सांगतात. आणि म्हणून ती पटते…