भारतात अनादी कालापासून भक्तीची परंपरा आजतागायत अस्तित्वात आहे. आदिनाथ भगवान शंकरापासून गुरू-शिष्याची ही भक्ती परंपरा सुरू झाली. संत ज्ञानेश्वरांनंतर ही…
कीटकनाशकांचा परिणाम पक्ष्यांवरही होत असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. पक्ष्यांचे वजन झपाट्याने घटते तसेच त्यांच्या स्थलांतरावर याचा प्रतिकूल परिणाम…
प्रकाश मेढेकर स्थापत्य सल्लागार , वास्तू मूल्यकर्ता, इराक, ओमान, मलेशिया आणि भारतातील बांधकाम प्रकल्पाअंतर्गत 35 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, व्यवस्थापन विषयांसाठी…
नैसर्गिक परागीभवनाचे कमी होत असलेले प्रमाण विचारात घेता आता कृत्रिम परागीभवनावर भर देणे गरजेचे ठरत आहे. यावर आय-सायन्समध्ये एक शोधनिबंध…
संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथील ज्ञानेश्वर (करवीरेश्वर) मंदिरात खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरी सांगितली. येथेच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे, हे सर्वपरिचित आहे. पण…
2006 मध्ये ट्विटरची सुरुवात झाली. त्यावेळी ट्विटरवर शिका, शिकवा, शिक्षण, शिक्षित करा, शैक्षणिक या शोध संज्ञा वापरल्या जात होत्या. बऱ्याच…
शंख, समुद्रातील कवडी, प्रवाळ, मोती यापासून सुधा वर्ग भस्म तयार करण्यात येते, पण हे तयार करताना अनेक शास्त्रीय गोष्टी विचारात…
बंजारा समाजातील म्हणीवर मराठी आणि हिंदी भाषेचा प्रभाव दिसून येतो. काही म्हणी हिंदी, मराठीतून भाषांतरित झालेल्या वाटतात; पण अनेक म्हणी…
दिवसेनदिवस इंधनाचे दर वाढत आहेत. इंधनाचे साठेही कमी होत असल्याने अन्य पर्याय शोधणे ही काळाची गरज आहे. त्यात पर्यावरण पुरक…
ललित साहित्यात बंजारा संस्कृती ही शिव्यांची संस्कृती असल्याचे म्हटले आहे. भुजंग मेश्राम यांच्या "उलगुलान' काव्यसंग्रहातील कवितांत तसा उल्लेखही आहे. संशोधकांनी…