अतिरेकी भांडवली व्यवस्था, अराजकीय बाजारपेठा आणि भ्रष्टाचाराचे थैमान चालू आहे. सामान्य जनता या सर्व घडामोडी पासून दूर आहे. तिचा काहीही…
कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ…
जागर: समाजमन सजग आणि जागृत करण्यासाठीमहाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी लोककल्याण संकल्पनेचा आधार घेऊन शासनाचे नुकसान करण्याचा प्रकार प्रथमच घडलेला आहे.…
गेले चार- पाच दिवस महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना हटवणार अशा बातम्या मिडियातून रोज झळकत आहेत. चार मंत्र्यांना डच्चू देणार तर…
भुजबळांचा मंत्रीपदाचा शपथविधी झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात त्यांच्या अभिनंदनाचे फलक लागले. पण माध्यमात व समाज माध्यमांवर भुजबळांवर कोणी, केव्हा, काय भ्रष्टाचाराचे…
वक्फ बोर्डाच्या मालकीची जमीन व मालमत्ता दोन लाख कोटींहून अधिक असताना सामान्य मुस्लीम गरिबीत का जगतो आहे ? मुस्लिमांच्या मुलांना…
बापू तुमच्या स्वप्नातील भारतआज तुमचा आदर्श विसरला धृ बापू…देशभक्त, हुतात्मा त्यागानेस्वातंत्र्याचा पाया रचलाआज भ्रष्ट सफेद उंदरांनीकुरतडल्याने पाया खचला बापू तुमच्या…