वाचायलाच हवा असा कुळवाडी दिवाळी अंक 'शाळा विशेषांक' शाळा ही प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. संस्काराचे बीजारोपण आणि विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व…
साहित्य आणि समाज वेगळा नसतो. साहित्याची बांधिलकी हीच मुळात समाजाची बांधिलकी असते. याच पार्श्वभूमीवर समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही चळवळ…
॥ शेतीचे वैराज् : वेदाआधीची शेती ॥ हरप्पा आणि मोहेंजोदारो इथल्या उत्खननात तिथं पाच हजार वर्षांपूर्वीची अत्याधुनिक शहरं सापडली. त्या…
अभिनेता बनू इच्छिणार्या ज्या मुलांना अभिनय म्हणजे काय… देहबोली… कॅरॅक्टरच्या मनात येणारे विचार आणि त्याचा परिणाम म्हणून अभिनेत्याच्या चेहर्यावर झरझर…
स्त्रियांना एक सहावा सेन्स असतो असं म्हणतात, त्याद्वारे तिला काहीही न बोलणाऱ्या व्यक्तीची नुसती नजरसुद्धा तिचा हेतू सांगून जाते. त्यामुळे…
भूस्खलनप्रवण क्षेत्रातील जैवविविधतेच्या संशोधनासाठी विद्यापीठास ‘हिसोआ’कडून शास्त्रीय उपकरण मंजूर कोल्हापूर आणि कोकणला जोडणाऱ्या अनुस्कुरा, करुळ आणि फोंडा घाटात भूस्खलनाबाबत अभ्यास…
मानवी जीवन अनेक क्षेत्रांत कार्यरत असते. प्राचीन काळापासून चालत आलेली कृषी संस्कृती हा त्याच संस्कृतीचा महत्त्वाचा घटक. त्यातही भारतासारख्या कृषीप्रधान…
निर्मला मठपती फाउंडेशनचे २०२४ चे साहित्य पुरस्कार जाहीर सोलापूर - येथील निर्मला मठपती फाउंडेशन ही संस्था दरवर्षी विविध वाङमय प्रकारांना…
दुष्काळाचे चित्र, त्याचे खोटे अहवाल, गाव, शेती, नदी, झाडे विकून माणूस मात्र आजच्या मार्केटमध्ये निव्वळ वस्तू झाला आहे. म्हणून आता…
उतरत्या वयातील काव्य लेखनाने जगण्याची समृद्धी - कवी अजय कांडर कवी हरिचंद्र भिसे यांच्या 'संदेश ' काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ.योगिता राजकर,…