आपण प्रत्येक जण शाळेत असताना प्रतिज्ञा म्हणायचो, "भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत..." पण आपण आपल्याच बांधवांविषयी…
अशा विकृतांचे काय करायचे ? शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या अब्रूला हात घालणार्यांना जशा कडक शिक्षा केल्या होत्या, तशा कडक शिक्षांची तरतूद…
मैत्रिणींनो, या खोट्या सौंदर्याच्या कल्पनेतून आपण बाहेर पडायला हवं. 'उठ वेड्या, तोड बेड्या' म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तरीही फुलांच्या माळा…
पारध्यांविषयी त्या वेळी फारशी चांगली मते नव्हती; पण शेवंतामावशी याला अपवाद होती. माझ्या माहेरी बर्याचशा कुटुंबांमध्ये शेवंताला घरातील लग्नसमारंभ, वास्तुशांती,…
भारत हा एक स्वतंत्र लोकशाही देश आहे आणि या देशात जन्माला येणारा प्रत्येक नागरिक स्वतंत्र माणूस म्हणून जन्माला येतो. या…
हे कुठेतरी थांबायला हवे. भाषिक व्यवहारात स्त्रीत्वाचा अपमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी स्त्रीशी निगडित असणार्या प्रत्येक बाबीचा…
स्त्रियांवरील विनाेद आणि सामाजिक मानसिकता इतकी वर्षे/काही पिढ्या आपण प्रतिवाद केला नाही म्हणून किंवा हे असं असं नाही हे निदर्शनास…
समाजजीवनात आपण नेहमी असे पाहत असतो. बर्याचदा स्त्रीची, पत्नीची चेष्टा/कुचेष्टा होते. कारण काहीही चालतं. पुरुषाची/पतीचीही चेष्टा होते; नाही असं नाही,…
मुलांच्या फक्त कागदोपत्री नको, तर त्यांच्या प्रत्येक संपूर्ण नावाबरोबर आईचं नाव असलंच पाहिजे, असं त्याला शिकवत राहा. आपण खरोखरीच आपल्या…