तेलपाणी दिल्यावर जशा वस्तू कुरकूर न करता सुरळीत चालतात. तसे नाते पण छान बहरेल.तेव्हा जे अजून बिघडले नाही ते त्या…
जग हे सुंदर आहेच. पण जीवन हे त्याहून सुंदर आहे. जगण्यासाठी खूप सुंदर प्रेमाची नाती आहेत. फक्त त्याकडे बघण्याची सुंदर…
सातारा , रत्नागिरी या जिल्ह्यांना जोडणारा आणि ऐतिहासिक महत्व असलेला कुंभार्ली घाट, मोठा विस्तार असणारे कोयना धरण आणि सह्याद्री घाट…
खरेच आजही आपल्याकडे विधवाविवाह फारच कमी होतांना दिसतात. अगदी नगण्य. माझ्या ओळखीपाळखीत तरी मी कुणाचा पाहिला नाही. इकडे तर आपण…
पण हे परकाया प्रवेश करणे इतकेही सोपे नसते. त्या वेदना किंवा तो आनंद आपल्याला त्या व्यक्तीच्या आत डोकावून बघावा लागतो.…