अपघात टाळण्यासाठी चाकांच्या रचनासह अनेक बदल होत, ताशी १४०, १६० किलोमीटर वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांची निर्मिती झाली आहे. कार तर…
अपघातात ज्या प्रमाणे मृत्यू होतात आणि जखमी होणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. त्याचप्रमाणे होणारे वित्तीय नुकसान हा स्वतंत्र विषय आहे.…
वाहनाची स्थिती महत्वाची कारण ते यंत्र आहे. त्याचा सजग वापर आपण केला तरच आपण सुरक्षित…अन्यथा पुढे धोका आहे. प्रशांत दैठणकर…
तीव्र उतार, तीव्र वळण तसेच अनेक ठिकाणी असणारे ब्लॅक स्पॉट यामुळे रस्ते अपघाताची संख्या वाढत असते यावर एकमेव उपाय म्हणजे…